संस्कृती ही भौगोलिक सीमारेषांनी मर्यादीत करता येत नाही.कालान्वाये बदल अपरिहार्य असतात.आज भारत-पकिस्तान वेगळे झाले नसते,तर एक अखंड देश राहिला असता.. तर आपण कदाचित आजच्या पाकिस्तानच्या त्या टोकावर वस्ती करून राहिलो असतोच.आपल्या संविधानाने सर्वधर्मसमभाव तत्व अंगिकारले आहे.त्यामुळे संविधानाला अनुसरण करणे आणि या देशातील सर्व लोक भारतीय नागरिकांच्या धर्म,भाषा,इत्यादी विविधतांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे.जेव्हा आपण इतर धर्मियांचे सण आपल्या धर्माप्रमाणे साजरे करू तेव्हाच कदाचित आपण खऱ्या अर्थाने भारतीय होऊ! ईद मुबारक!!!
No comments:
Post a Comment